डॉ. देवयानी खोब्रागडे ऐवजी देवयानी जोशी असती तर ??

डॉ. देवयानी खोब्रागडे ऐवजी देवयानी जोशी असती तर??


भारताच्या उपवाणिज्य महादूत डॉ देवयानी खोब्रागडे यांच्यावर व्हिसा अर्जात चुकीची महिती देऊन मोलकरणीला कमी वेतन दिल्याबद्दल अमेरिकेने कारवाई केली. ही कारवाई करत असताना अमेरिकन सरकारने देवयानी यांचे पद व प्रतिष्ठा दुर्लक्षित केली. अर्थातच देवयानी अमेरिकेत भारताचे प्रतिनिधित्व करतात. ते काही ब्राह्मण समाजातील लोकांप्रमाणे अमेरिकेचे तळवे चाटून आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी तेथे गेलेल्या नाहीत. त्यांना ज्या प्रमाणे वागणूक देण्यात आली ती आपल्या देशाला मान खाली घालायला लावणारी आहे.


परंतु आपल्या देशाचे दुर्दैव. इथल्या मिडीयाने या समग्र प्रकरणात अमेरिकन सरकारची बाजू उचलून घेत देवयानी यांच्यावरच ताशेरे ओढले. काही मनुवादी वृत्तपत्रांनी देवयानी यांच्या सारख्या लोकांमुळे प्रतिमा डागाळते ती आपल्या देशाची असे लिहून अमेरिकेला झुकते माप दिले. काहींनी खोब्रागडे यांची बाजू न तपासता त्यांना आरोपीही करून टाकलय. तर केंद्र सरकारने जेव्हा अमेरिकेला त्यांची जागा दाखवण्यासाठी ठोस पावले उचलली तेव्हा लोकसत्ता या ब्राहाम्नी वृत्तपत्राने १९ डिसेंबर २०१३ च्या संपादकीयात भारत सरकार व देवयानी खोब्रागडे यांच्यावर टीकेची झोड उठवली.


बऱ्याच मनुवादी वृत्तपत्रांनी देवयानी आणि त्यांचे वडील उत्तम खोब्रागडे यांनी भारतात केलेले घोटाळे उघडकीस आणून आगीत तेल ओतण्याचे काम केले. खोब्रागडे कुटुंबाने भारतात जर काही घोटाळे केलेले असतील तर त्यांच्यावर भारतीय कायद्यानुसार आपल्या देशात कारवाई केल्या जाऊ शकते, परंतु अमेरिकेने एका उच्चपदस्थ भारतीय महिलेला ज्या प्रकारची वागणूक दिली त्याच्या विरोधात सबंध देशाने पेटून उठायला हवे होते. तसे इथल्या मनुवादी मिडीयाने होऊ दिले नाही.
 


देवयानी खोब्रागडे जर जोशी-कुलकर्णी-नेणे-दिक्क्षित-पाठक-देशपांडे असल्या असत्या तर मग मात्र सबंध देश पेटला असता. वृत्तपत्रांनी त्यांची बाजू घेण्यासाठी रकानेच्या रकाने खर्ची घातले असते. इलेक्ट्रोनिक मिडीयाने तेच तेच दाखवून सामन्यांचे डोके उठवले असते. अमेरिकन सरकार जोपर्यंत माफी मागणार नाही तोपर्यंत देशवासियांना समस्त ब्राह्मणवादी कम्पुनी वेठीस धरले असते. आर.एस.एस. कृत भारत मातेच्या चेहऱ्याला जोशी बायींचे तोंड बसवून रथयात्रा काढून भारतभर फिरवल्या गेले असते. रास्ता रोको-जाळ पोळ केल्या गेली असती.....


कारण ब्राह्म्नाचा अवमान म्हणजे समस्त देशाचा अवमान, ब्राह्मण खतरेमे म्हणजे समस्त हिंदू खतरेमे. काश्मीर ते कन्याकुमारी येथील समस्त भटांना राष्ट्रवादाचा पान्हा फुटला असता आणि त्यांनी भारत सरकारवर दबाव टाकून अमेरिकन सरकारला माफी मागायला भाग पाडले असते. परंतु दुर्दैवाने खोब्रागडे कुटुंबीय हे आंबेडकरी समाजातील आहे. त्यातही उत्तम खोब्रागडे यांनी परिवर्तनवादी चळवळीत काम केलेले आहे. या निमित्ताने लोकसत्ता (नव्हे भटसत्ता) या ब्राह्मणी वृत्तपत्राने त्यांच्या या परिवर्तनवादी कार्याची देखील खिल्ली उडविली आहे.



म्हणजेच आजही या देशात ब्राह्मणवाद किती जिवंत आणि ज्वलंत आहे याचे हे उदाहरण आहे. ब्रि.सुधीर सावंत म्हणतात की- "सध्या या देशात नुसता मनुवाद नाही तर तो अमेरिकन भांडवलशाहीच्या हातात हात घालून बहुजनांना गुलाम बनवत आहे." याचा मनुवादी अमेरिकन भांडवलशाहीचे उत्तम उदाहरण म्हणजे हे खोब्रागडे प्रकरण.


शिव-फुले-शाहू-आंबेडकर या विचारधारेत कार्य करणाऱ्या समस्त कार्यकर्त्यांनी देवयानी ताई आणि खोब्रागडे कुटुंब यांच्या खंबीर पणे पाठीशी उभे राहावे आणि अमेरिकन भांडवलवाद आणि भारतीय मनुवाद यांची क्रूर युती गाडून टाकावी. एवढेच.



लेखं- डॉ.बालाजी जाधव, औरंगाबाद.


No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...